संकलन : प्रशिक आनंद, नागपूर रोहिणी नदीच्या पाणी वाटपावरून सुरू झालेली युद्धसमस्या ही मानवी जीवनकलहाची, मानवी जीवन संघर्षाची परिणती होती जीचा परिणाम असा झाला की, सिद्धार्थास गृहत्याग करून परिव्रज्या स्वीकारणे हा मार्ग निवडावा लागला. त्याला कारणही तसेच घडले. शाक्यांनी कोलियांविरुद्ध युद्ध केले पाहिजे असा बहुमताने शाक्य संघात ठरावच पारित झाला ...
Read More »