Tuesday , June 17 2025
Home / Maharashtra

Maharashtra

राष्ट्रीय शिक्षा निती-२०१९ पोस्ट क्र.३

🗣️🧠📖📚✒️📝🔎 राष्ट्रीय शिक्षा निती-२०१९ NATIONAL EDUCATION POLICY-2019 📚✒️📝🗣️🧠📙🔎 आमच्या दृष्टीकोनातून विश्लेषण 🔹🔸🔹🔸🔹🔸 पोस्ट क्र.3 ****** काय हा शिक्षण नीतीचा मसुदा उपरोक्त निकषांवर खरा उतरतो? त्या व्यतिरिक्त वर्तमान शिक्षण व्यवस्थेने काही गंभीर समस्या निर्माण केल्या आहेत. * 1992 साली free स्वीकारल्यापासून शिक्षणाचे सातत्याने खाजगीकरण, व्यापारीकरण आणि बाजारीकरण होत आहे; * राज्य ...

Read More »

धम्मावरती बोलू काही (६)

मागील भागाहून पुढे____ सुजाताने देऊ केलेले अन्न ग्रहण करून ताजातवाना झाल्यानंतर सिद्धार्थ गौतम आपल्या आतापर्यंतच्या अनुभवाविषयी विचार करू लागतो. तेव्हा त्याला याची जाणीव होते की, आजवरचे त्याने अजमावून बघितलेले सर्व मार्ग, अनुभव घेतलेले सर्व मार्ग मग ते, भृगु ऋषीच्या आश्रमात पाहिलेला कठोर तपश्चर्येचा-आत्मक्लेशाचा मार्ग, जो वैराग्याचा मार्ग म्हणून सरतेशेवटी सिद्धार्थाने ...

Read More »

धम्मावरती बोलू काही (५)

मागील भागाहून पुढे____ आलारकालाम, उद्दक रामपुत्त व योगी यांच्याकडून सांख्य तत्वज्ञान, ध्यान मार्ग, समाधी मार्ग याचे शिक्षण घेऊन त्या मार्गांना सिद्धार्थाने अजमावून पाहिले होते. परंतु वैराग्य मार्ग मात्र न आजमावता त्याने भृगु ऋषीचा आश्रम सोडला होता. त्याला असे वाटले की, हा देखील मार्ग आता आजमावून पाहिला पाहिजे आणि स्वतः अनुभव ...

Read More »

धम्मावरती बोलू काही (४)

मागील भागाहून पुढे____ आलारकालाम हा ध्यानमार्गा अंतर्गत येणाऱ्या तिन्ही प्रकारच्या पंथात/शिक्षण पद्धतीत प्रभुत्वसंपन्न (अधिकारिता संपन्न/master) होता. ध्यानमार्गाचे हे तिन्ही तंत्र (आनापानसती, प्राणायाम, समाधी) आलारकालाम याने सिद्धार्थ गौतमास शिकविले. या मार्गाचा अभ्यास करून त्याद्वारे मनाची एकाग्रता टप्याटप्याने साधून एकूण सात पायऱ्यापर्यंतची (सात सिद्धी) गहन एकाग्रता गाठता येत असे. सिद्धार्थ गौतमाने हे ...

Read More »

धम्मावरती बोलू काही (३)

मागील भागाहून पुढे____ आपल्याला पडलेल्या समस्येवर समाधान शोधण्यासाठी त्याकाळी प्रचलित व प्रस्थापित असलेल्या तत्वज्ञानाच्या अभ्यासातून व अनुभवातून काही मार्ग सापडतो का याचा शोध घेण्यासाठी सिद्धार्थाने विविध मार्गांना अनुसरण्याचे ठरविले. या शोधप्रवासात प्रथमतः भृगु ऋषींच्या आश्रमात गेला असता, त्यांच्याकडून तपश्चर्यंचे निरनिराळे प्रकार व त्यांची फले सिद्धार्थाने समजून घेतलीत व काही काळ ...

Read More »

धम्मावरती बोलू काही (२)

मागील भागाहून पुढे____ खरे तर, गृहत्यागाच्या या घटनेच्या काही दिवसानंतर शाक्य स्त्री-पुरुषांनी, मुलामुलींनी कोलियांप्रति मैत्रिभावनेस जागून व सिद्धार्थ गौतमाच्या हद्दपारीचा विचार करून जी चळवळ राबविली तिचा परिणाम असा झाला की शाक्य संघास युद्ध निर्णयाबाबत फेरविचार करावा लागला व पुढे शाक्य व कोलीय यांच्यामध्ये समेट घडून आणण्याच्या बाजूने संघात बहुमत झाले. ...

Read More »

धम्मावरती बोलू काही (१)

संकलन : प्रशिक आनंद, नागपूर रोहिणी नदीच्या पाणी वाटपावरून सुरू झालेली युद्धसमस्या ही मानवी जीवनकलहाची, मानवी जीवन संघर्षाची परिणती होती जीचा परिणाम असा झाला की, सिद्धार्थास गृहत्याग करून परिव्रज्या स्वीकारणे हा मार्ग निवडावा लागला. त्याला कारणही तसेच घडले. शाक्यांनी कोलियांविरुद्ध युद्ध केले पाहिजे असा बहुमताने शाक्य संघात ठरावच पारित झाला ...

Read More »

हे कठीण असले तरी अशक्य मात्र नाही

💥 #हे_कठीण_असले_तरी_अशक्य_मात्र_नाही 💥 प्रशिक आनंद, नागपूर. संविधाननिष्ठ मित्रांनो, स्वातंत्र्य, समता व बंधुत्व या मानवी मूल्यांच्या आधारावर आपणांस आपले जीवन सदैव व्यतीत करावेसे वाटत असेल, हुकूमशाहीच्या विळख्यातून आपले व आपल्या कुटुंबाचे संरक्षण करावेसे वाटत असेल, मुलाबाळांचे आयुष्य धोक्यात असता कामा नये अशी मनोमन तळमळ असेल तर संसदीय लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठी आजच धडपड करायला ...

Read More »

एनआरसी गुंडाळण्याची गरज का आहे ?

एनआरसी गुंडाळण्याची गरज का आहे ?- चेतन भगत १८/०१/२०२० । टाईम्स ऑफ इंडिया (मराठी अनुवाद: मंदार शिंदे) एनआरसीनं मोठी खळबळ माजवलीय, परस्परविरोधी टोकाची मतं निर्माण केलीत, प्रचंड अस्वस्थता पसरवलीय आणि लोकांना रस्त्यावर उतरायला भाग पाडलंय. सरकार आता दोन पावलं मागं गेलंय. पण अजूनही त्यांनी जे करायला पाहिजे ते केलेलं नाही ...

Read More »

काळाची आत्यंतिक गरज: FPTP विरुद्ध PR

💥 काळाची आत्यंतिक गरज संकलन : प्रशिक आनंद, नागपूर #Proportional_Representation (प्रमाणबद्ध प्रतिनिधित्व) FPTP विरुद्ध PR बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी २६-९-१९५९ ला राज्यसभेत केलेल्या भाषणात शेवटी हे बोलले होते, “केरळमधील कम्युनिस्ट सरकारला मागील सार्वत्रिक निवडणूकीत फक्त ३५% मते मिळाली; हा एक मुख्य आक्षेप आहे. ह्यावर एकच उपाय आहे. हिंदुस्थानात द्विपक्षीय पद्धती अयशस्वी ठरली ...

Read More »