Thursday , June 19 2025
Home / Maharashtra (page 4)

Maharashtra

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आणि देशाची उभारणी

🎓📓✒ डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आणि देशाची उभारणी देशाच्या सामाजिक आणि संवैधानिक जडणघडणीतील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाइतकेच देशाच्या उभारणीतील त्यांचे योगदानही मोलाचे आहे. जल आयोग ते नॅशनल थर्मल पाॅवर काॅर्पोरेशन, मोठ्या धरणांचे नियोजन ते तंत्रज्ञाननिपुण मनुष्यबळाची आवश्यकता, कामगार कल्याणाचे आणि हक्कांचे कायदे यांचा विचार केला तर बाबासाहेबांचे द्रष्टेपण सामोरे येते. भारताच्या सामाजिक ...

Read More »

लेखक विचारवंतांसाठी आता जगणे मोठे कठीण झाले आहे

लेखक विचारवंतांसाठी आता जगणे मोठे कठीण झाले आहे. भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर मोठा घाला घातला जात आहे. अप्रत्यक्ष, अघोषित आणीबाणीचा हा प्रकार आहे. सत्ता हातात असल्यामुळे हिंदुत्ववाद्यांची छाती चौडी झाली आहे. नुकतेच अहमदाबाद विद्यापीठातील श्रेजीक लालभाई अध्यासनाचे आणि विद्यापीठातील ‘स्कूल आॅफ आर्टस अँड सायन्सेस’ च्या विंटरस्कूलचे संचालक म्हणून थोर इतिहासकार, ...

Read More »

हिंदुत्ववादाचा अजेंडा

हिंदुत्ववादाचा अजेंडा या देशात चालवणारे लोक आता प्रचंड चेकाळले आहेत. कायदा हातात घ्यायला लागलेले आहेत. राज्यघटनेपेक्षा त्यांचा झुंडशाहीवर, हुकूमशाहीवर अधिक विश्वास आहे. प्रधानमंत्र्याच्या गुजरातेतील ऊना गावात गाईला मारल्याच्या संशयावरून चार तरुणांची अर्धनग्न धिंड काढली जाते. त्यांना बेदम मारले जाते. प्रत्यक्षात घटना वेगळेच काही सांगते. जवळच गिर जंगल आहे आणि तिथल्या ...

Read More »

जर संविधान अबधित राहिले तरच प्रत्येक व्यक्ती सुखी राहील.

राज्यघटनेमुळेच भारताला एकसंध स्वरूप प्राप्त झाले. चातुर्वण्यव्यवस्थेची चिरेबंदी पकड उदध्वस्त झाली. स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय या मानवी मूल्यांवर लोकसत्ताक गणराज्य स्थापन झाले. सामाजिक, धार्मिक विविधतेने नटलेल्या देशात लोकशाही दृढ व्हायला राज्यघटनाच कारणीभूत ठरली आहे. जगातील फार मोठा लोकशाही रुजलेला देश म्हणून पाश्चिमात्य विचारवंत देखील भारतीय घटनेचे महत्व मान्य करतात. ...

Read More »

मुस्लिम किंवा इतर समुदायाच्या राष्ट्रप्रेमावर शंका घेणे आत्ताच का वाटते ?

मुस्लिम किंवा इतर समुदायाच्या राष्ट्रप्रेमावर शंका घेणे आत्ताच का वाटते ? डाॅ.झाकीर हुसेन, फक्रुद्दीन अहमद, डाॅ.अब्दुल कलाम यांना देशाच्या सर्वोच्च पदावर देशाने स्वीकारले आहे. या देशात मुस्लिम, शीख, ईसाई, जैन, बौध्द, आदिवासी, ठाकूर इत्यादींनी निरनिराळ्या राज्यात आपले वर्चस्व वेगवेगळ्या प्रकारे जपले आहे. ते सर्व हिंदू राष्ट्र या कडव्या हिंदुत्व संकल्पनेत ...

Read More »

या देशात आता नवपेशवाई येण्याचा धोका निर्माण झाला आहे

या देशात आता नवपेशवाई येण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसे प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून सातत्याने होत आलेले आहेत. भारतीय राज्यघटनेला हे सरकार जुमानत नाही. अर्थात भारतीय राज्यघटना यांच्या डोक्यात नाहीच. डोक्यात आहे ती मनुस्मृती! त्यामुळे अधूनमधून ते ‘राज्यघटनेच्या जागी भगवद्गीता’ असे बरळत असतात. “संविधान बदलण्यासाठी आम्ही सत्तेत आलो आहोत.” असे जाहीरपणे केंद्रीयमंत्री ...

Read More »

मानवाच्या व्यथा-वेदनांना,शोषणाला भगवान बुध्दांनी वाचा फोडलेली आहे

सामान्य माणसाच्या मनबुध्दीवरील देव धर्मविषयक गुलामगिरीचे ओझे भगवान बुध्दाने आपल्या विचार कार्याने उतरून ठेवले. आधुनिकता, विज्ञान आणि सत्य हा त्यांच्या शिकवणुकीचा पाया होता. ईश्वर, आत्मा, दैवी चमत्कार अशा अवैज्ञानिक बाबी त्यांनी नाकारल्या. त्यामुळे तत्कालीन प्रतिगामी मागासलेल्या विचारांच्या लोकांनी त्यांना नास्तिक म्हणून संबोधले. जगामध्ये जर मानवाचे कल्याण करणारा देव-ईश्वर अस्तित्वात असेल ...

Read More »

काँग्रेसला धडकी

💥 काँग्रेसला धडकी 💥 बाबासाहेबांना १९३० ते १९३६ या काळात फार कष्ट पडले आहेत. त्यांच्या प्राणावर बेतले तरी त्याची त्यांनी पर्वा केली नाही. त्यांनी इंग्रज सरकारशी व निरनिराळ्या पक्षातील पुढाऱ्यांशी विरोध करुन व बंड उभारून आपल्या समाजास मानाचे स्थान मिळवून दिले. बाबासाहेबांचे व्यक्तीमत्व फार मोठे आहे. त्यावेळी काँग्रेसचे पुढारी व ...

Read More »

सरंजामी

सरंजामी वृत्तीचे मूठभर धनदांडगे सोडले तर बाकी सर्व मराठा, कुणबी समाजाला आणि पूर्वाश्रमीच्या बहिष्कृत वर्गासह तमाम मागासवर्गीय, आदिवासींना रोजी, रोटीची चिंता आहे. मुला बाळांच्या नोकरी, रोजगाराचे प्रश्न सतावत आहेत. जागतिकीकरणाने दोघांचेही जीवन उध्वस्त केले आहे. महागाईने डोळे पांढरे व्हायची वेळ आली आहे. या दोन समाजात फूट कशी पडेल, हे दोन ...

Read More »

भारतीयांकडून अपेक्षा

भारतीयांकडून अपेक्षा 👨🏽👳‍♀👶🏻👨‍👩‍👧‍👦 डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त खास प्रकाशित केलेल्या साप्ताहिक नवयुग या १३ एप्रिल १९४७ च्या अंकात संपादक प्र.के.अत्रे यांनी व्यक्त केलेली अपेक्षा या ठिकाणी नमूद करावीशी वाटते. ते लिहितात, “डाॅ.आंबेडकरांबद्दल बहुसंख्य समाजाला काही एक माहिती नाही. डाॅ.आंबेडकर हे हिंदू धर्माला, काँग्रेसला आणि गांधीना शिव्या देतात, वेद, ...

Read More »