Saturday , May 31 2025
Home / Engg. Suraj Talvatkar

Engg. Suraj Talvatkar

एनआरसी गुंडाळण्याची गरज का आहे ?

एनआरसी गुंडाळण्याची गरज का आहे ?- चेतन भगत १८/०१/२०२० । टाईम्स ऑफ इंडिया (मराठी अनुवाद: मंदार शिंदे) एनआरसीनं मोठी खळबळ माजवलीय, परस्परविरोधी टोकाची मतं निर्माण केलीत, प्रचंड अस्वस्थता पसरवलीय आणि लोकांना रस्त्यावर उतरायला भाग पाडलंय. सरकार आता दोन पावलं मागं गेलंय. पण अजूनही त्यांनी जे करायला पाहिजे ते केलेलं नाही ...

Read More »

डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे मुस्लिमविषयक विचार: भाग 3

🕋 डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे मुस्लिमविषयक विचार 🧔🏻 संकलन: इंजी. सुरज तळवटकर. काही वर्षापूर्वीच संघपरिवाराच्या लाडक्या विचारवंतांनी बाबासाहेबांची बदनामी करुन त्यांना खलनायक बनविले आहे. आज भाजपाने स्वतःचा मार्गच बदलला अाहे. त्यांनी डाॅ.बाबासाहेबांना प्रातःस्मरणीय व्यक्तींमध्ये समाविष्ट केले आहे. एवढेच नव्हे तर हिंदू धर्माचे समर्थक, मुस्लिमविरोधी आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाचा पुरस्कार करणारे प्रखर राष्ट्रवादी अशी ...

Read More »

डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे मुस्लिमविषयक विचार: भाग २

🕋 डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे मुस्लिमविषयक विचार 🧔🏻 संकलन: इंजी. सुरज तळवटकर. मुस्लिम आक्रमकांनी ज्या हिंस्त्र विध्वंसक पद्धतीचा अवलंब केला होता, त्यांचे दुष्परिणाम हिंदू-मुस्लिम या दोहोतील संबंधावर किती खोलवर आणि दूरगामी झाले आहेत, याचा उल्लेख बाबासाहेबांनी अवश्य केला आहे. मंदिरे पाडणे, बळजबरीचे धर्मांतरे, अमानुष कत्तली, स्त्री-पुरूष बालकांची क्रूर हत्या, अत्याचार, गुलामी या ...

Read More »

डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे मुस्लिमविषयक विचार : भाग १

🕋 डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे मुस्लिमविषयक विचार 🧔🏻 संकलन: इंजी. सुरज तळवटकर हिंदुराष्ट्राच्या निर्मितीची संकल्पना ही या देशावर संभवणारी सर्वात गंभीर आपत्ती ठरवून सर्वशक्तीनिशी त्याचा प्रतिवाद केला पाहिजे, असे नि:संदिग्ध शब्दांत बजावणाऱ्या बाबासाहेबांना हिंदुत्वसमर्थक ठरविण्याचे कारस्थान संघपरिवार गेल्या वीसके वर्षांपासून वाढत्या कुटिल मार्गांनी पुढे नेत आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या तिन्ही ...

Read More »

💧 पाणी:- पूर समस्या ⛈🌧

💧 पाणी:- पूर समस्या ⛈🌧 डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना विश्वास होता की, पाण्याचा बहुउद्देशीय उपयोग केला तर खूप फायदा होईल. दामोदर प्रकल्प हा एक बहुपयोगी प्रकल्प आहे. पुराच्या समस्येपासून त्यामुळे सुटका होईल. तसेच सिंचन, वीज आणि जलवाहतुकीसाठी फायदा होईल. दामोदर नदी खोरे प्रकल्प हा पहिला प्रकल्प होता. दामोदर प्रकल्पाप्रमाणेच सोन नदी प्रकल्पसुध्दा ...

Read More »

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आद्य चरित्रकार तानाजी बाळाजी खरावतेकर

🎓 डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आद्य चरित्रकार तानाजी बाळाजी खरावतेकर 📓✒ (१९४६ साली कराची येथून प्रसिध्द झालेले पहिले चरित्र) -इंजी. सुरज तळवटकर…. तानाजी बाळाजी खरावतेकर हे मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील खरवते या गावचे. त्यांचे बालपण व शिक्षण कराची येथेच झाले. मराठा जनरल एज्युकेशन सोसायटीच्या मराठी हायस्कूलमधून ते मॅट्रिक झाल्यानंतर उच्च ...

Read More »

लोकशाहीतील विरोधी पक्ष

💥 लोकशाहीतील विरोधी पक्ष 💥 राजकीय लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी बाबासाहेबांना ‘विरोधी पक्षा’चे अस्तित्व महत्त्वाचे वाटते. सत्तेवर नियंत्रण ठेवावयाचे असेल तर कायदेमंडळात विरोधी पक्षाची नितांत गरज आहे. कायद्यातील समता (Equality before Law) ही तर लोकशाहीची कसोटीच होय. तत्वतः कायदा सर्वांनाच सारखा आहे. परंतु सत्ताधाऱ्यांनी कायद्याची हेळसांड स्वार्थासाठी केली तर कायद्यातील समतेचा जो ...

Read More »

अर्थतज्ज्ञ डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक विचार

🎓 अर्थतज्ज्ञ डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक विचार 💸💰 संपत्ती ही राष्ट्राच्या भरभराटीस कारणीभूत ठरणारी वस्तू आहे. त्यामुळे अर्थसंग्रह ही राष्ट्रजीवनात मूल्यात्मक ठरते. प्रश्न असा आहे की, काय या संपत्तीचा उपयोग देशातील साधनवंचितांच्यासाठी उपकारक असा होतो ? आणि तो जर होत नसेल तर संपत्तीच्या समान मूल्यांचे अधिष्ठान काय? डाॅ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, ...

Read More »

बाबासाहेबांची तपश्चर्या

🎓 बाबासाहेबांची तपश्चर्या 📚📖✒ बाबासाहेबांची व माझी पहिली दृष्टादृष्ट १९२४ साली झाली. मी नाशिकात प्रोबेशनर डेप्युटी कलेक्टर असताना त्यावेळचे कलेक्टर सी.ए.बेटस (आय.सी.एस.) हे व मी नाशिक स्टेशनवर सरकारी कामाकरिता गेलो होतो. नाशिक गावाकडे येताना नगरपालिकेच्या जकात नाक्याजवळ एक दांडगा, धडधाकट, सावळा, मध्यम उंचीचा, रूबाबदार व नखशिखांत इंग्रजी पोशाख केलेला अनोळखी ...

Read More »

जनसंवादनिर्मिती कमी अन् जनक्षोभनिर्मिती जास्त.

समाजधारणेबरोबरच समाजनिर्मितीची प्रतिज्ञा वृत्तपत्र करीत असल्यामुळे संघर्षसन्मुखता स्वीकारावीच लागते. शोषण, दास्यता, हुकूमशाही याविरूद्ध जहाल रूप धारण करावेच लागते. परंतु हे सर्वकाळी घडतेच असे नाही. पुष्कळदा आपल्या स्वीकृत कार्यापासून विन्मुख होऊन तत्वच्युती आणि लाचारी स्वीकारणारी पत्रे मानवी कलह आणि नैतिक अधःपतनाला कारणीभूत ठरतात आणि लोकमत जागविणे आणि जगविणे या आपल्या बांधिलकीपासून ...

Read More »