Wednesday , June 18 2025

मीच भारताची घटना जाळीन !

मीच भारताची घटना जाळीन! 📓🔥 (डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका) भारताच्या राज्यघटनेला चौथी दुरूस्ती करणारे विधेयक लोकसभेने मंजूर केल्यानंतर ते विधेयक सरकारने मंजूर होण्यासाठी राज्यसभेत मांडले. डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी त्या विधेयकावर १९ मार्च १९५५ भाषण केले. ते दुरूस्ती विधेयक राज्यघटनेच्या प्रस्तावनेत अंतर्भूत असलेल्या मूलभूत अधिकारांविषयी होते. त्यावर बोलताना डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या एका विधानाची ...

Read More »

संविधानाचा अभ्यास

🎓 संविधानाचा अभ्यास 📚📖✒ विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे जगातील एक श्रेष्ठ संविधानतज्ज्ञ होते. त्यांनी जगातील अनेक देशांच्या संविधानाचा अभ्यास केला होता. कायदा आणि संविधानाबाबत त्यांचा सूक्ष्म आणि सखोल अभ्यास होता. अप्रतिम आणि अद्वितीय असे भारतीय संविधान लिहिल्याबद्दल अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाने मानद पदवी देऊन त्यांचा उचित गौरव केला. डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा ...

Read More »

भारताचा अंधकारमय भविष्यकाळ कोठपर्यंत ?

भारताचा अंधकारमय भविष्यकाळ कोठपर्यंत ? बाबासाहेब लंडनहून भारतात आल्यावर त्यांनी ‘ग्लोब’ ला दिलेल्या मुलाखतीत (नोव्हेंबर १९४६) सुरूवातीस सांगितले की, त्यांनी लंडनमध्ये भारतीय राजकीय स्थितीबद्दल जे निवेदन केले होते, त्यामध्ये बदल करण्यासारखे काही कारण त्यांना दिसत नाही. मात्र, त्यांनी या आपल्या विधानास अत्यंत महत्वाची अशी एक पुस्ती जोडली होती. ती पुस्ती ...

Read More »

राष्ट्रीय सुरक्षा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर

👨🏻‍✈👮🏻 राष्ट्रीय सुरक्षा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय सुरक्षेचा विषय हा अतिशय गंभीर विषय आहे. आपल्या देशाच्या राष्ट्रीय हितसंबंधाचा विचार १९४७ सालापासून सुरू झाला. आपल्या दुर्दैवाने आपल्याला जे राज्यकर्ते लाभले ते आदर्शवादात जगणारे, स्वप्नरंजनात मग्न असणारे आणि जगावर मॉरल पोलिसिंग करणारे निघाले. राष्ट्रीय हितसंबंधांचा विचार आपल्या हिताचे काय आणि आपल्या तोट्याचे ...

Read More »

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आणि देशाची उभारणी

🎓📓✒ डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आणि देशाची उभारणी देशाच्या सामाजिक आणि संवैधानिक जडणघडणीतील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाइतकेच देशाच्या उभारणीतील त्यांचे योगदानही मोलाचे आहे. जल आयोग ते नॅशनल थर्मल पाॅवर काॅर्पोरेशन, मोठ्या धरणांचे नियोजन ते तंत्रज्ञाननिपुण मनुष्यबळाची आवश्यकता, कामगार कल्याणाचे आणि हक्कांचे कायदे यांचा विचार केला तर बाबासाहेबांचे द्रष्टेपण सामोरे येते. भारताच्या सामाजिक ...

Read More »

लेखक विचारवंतांसाठी आता जगणे मोठे कठीण झाले आहे

लेखक विचारवंतांसाठी आता जगणे मोठे कठीण झाले आहे. भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर मोठा घाला घातला जात आहे. अप्रत्यक्ष, अघोषित आणीबाणीचा हा प्रकार आहे. सत्ता हातात असल्यामुळे हिंदुत्ववाद्यांची छाती चौडी झाली आहे. नुकतेच अहमदाबाद विद्यापीठातील श्रेजीक लालभाई अध्यासनाचे आणि विद्यापीठातील ‘स्कूल आॅफ आर्टस अँड सायन्सेस’ च्या विंटरस्कूलचे संचालक म्हणून थोर इतिहासकार, ...

Read More »

हिंदुत्ववादाचा अजेंडा

हिंदुत्ववादाचा अजेंडा या देशात चालवणारे लोक आता प्रचंड चेकाळले आहेत. कायदा हातात घ्यायला लागलेले आहेत. राज्यघटनेपेक्षा त्यांचा झुंडशाहीवर, हुकूमशाहीवर अधिक विश्वास आहे. प्रधानमंत्र्याच्या गुजरातेतील ऊना गावात गाईला मारल्याच्या संशयावरून चार तरुणांची अर्धनग्न धिंड काढली जाते. त्यांना बेदम मारले जाते. प्रत्यक्षात घटना वेगळेच काही सांगते. जवळच गिर जंगल आहे आणि तिथल्या ...

Read More »

जर संविधान अबधित राहिले तरच प्रत्येक व्यक्ती सुखी राहील.

राज्यघटनेमुळेच भारताला एकसंध स्वरूप प्राप्त झाले. चातुर्वण्यव्यवस्थेची चिरेबंदी पकड उदध्वस्त झाली. स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय या मानवी मूल्यांवर लोकसत्ताक गणराज्य स्थापन झाले. सामाजिक, धार्मिक विविधतेने नटलेल्या देशात लोकशाही दृढ व्हायला राज्यघटनाच कारणीभूत ठरली आहे. जगातील फार मोठा लोकशाही रुजलेला देश म्हणून पाश्चिमात्य विचारवंत देखील भारतीय घटनेचे महत्व मान्य करतात. ...

Read More »

मुस्लिम किंवा इतर समुदायाच्या राष्ट्रप्रेमावर शंका घेणे आत्ताच का वाटते ?

मुस्लिम किंवा इतर समुदायाच्या राष्ट्रप्रेमावर शंका घेणे आत्ताच का वाटते ? डाॅ.झाकीर हुसेन, फक्रुद्दीन अहमद, डाॅ.अब्दुल कलाम यांना देशाच्या सर्वोच्च पदावर देशाने स्वीकारले आहे. या देशात मुस्लिम, शीख, ईसाई, जैन, बौध्द, आदिवासी, ठाकूर इत्यादींनी निरनिराळ्या राज्यात आपले वर्चस्व वेगवेगळ्या प्रकारे जपले आहे. ते सर्व हिंदू राष्ट्र या कडव्या हिंदुत्व संकल्पनेत ...

Read More »

या देशात आता नवपेशवाई येण्याचा धोका निर्माण झाला आहे

या देशात आता नवपेशवाई येण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसे प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून सातत्याने होत आलेले आहेत. भारतीय राज्यघटनेला हे सरकार जुमानत नाही. अर्थात भारतीय राज्यघटना यांच्या डोक्यात नाहीच. डोक्यात आहे ती मनुस्मृती! त्यामुळे अधूनमधून ते ‘राज्यघटनेच्या जागी भगवद्गीता’ असे बरळत असतात. “संविधान बदलण्यासाठी आम्ही सत्तेत आलो आहोत.” असे जाहीरपणे केंद्रीयमंत्री ...

Read More »