Saturday , May 31 2025

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आद्य चरित्रकार तानाजी बाळाजी खरावतेकर

🎓 डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आद्य चरित्रकार तानाजी बाळाजी खरावतेकर 📓✒ (१९४६ साली कराची येथून प्रसिध्द झालेले पहिले चरित्र) -इंजी. सुरज तळवटकर…. तानाजी बाळाजी खरावतेकर हे मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील खरवते या गावचे. त्यांचे बालपण व शिक्षण कराची येथेच झाले. मराठा जनरल एज्युकेशन सोसायटीच्या मराठी हायस्कूलमधून ते मॅट्रिक झाल्यानंतर उच्च ...

Read More »

Brahmin : An alien element in the Hindu society

Brahmin : An alien element in the Hindu society “The record of the Brahmins as law givers for the Shudras, for the Untouchables and for women is the blackest as compared with the record of the intellectual classes in other parts of the world. For no intellectual class has prostituted ...

Read More »

लोकशाहीतील विरोधी पक्ष

💥 लोकशाहीतील विरोधी पक्ष 💥 राजकीय लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी बाबासाहेबांना ‘विरोधी पक्षा’चे अस्तित्व महत्त्वाचे वाटते. सत्तेवर नियंत्रण ठेवावयाचे असेल तर कायदेमंडळात विरोधी पक्षाची नितांत गरज आहे. कायद्यातील समता (Equality before Law) ही तर लोकशाहीची कसोटीच होय. तत्वतः कायदा सर्वांनाच सारखा आहे. परंतु सत्ताधाऱ्यांनी कायद्याची हेळसांड स्वार्थासाठी केली तर कायद्यातील समतेचा जो ...

Read More »

अर्थतज्ज्ञ डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक विचार

🎓 अर्थतज्ज्ञ डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक विचार 💸💰 संपत्ती ही राष्ट्राच्या भरभराटीस कारणीभूत ठरणारी वस्तू आहे. त्यामुळे अर्थसंग्रह ही राष्ट्रजीवनात मूल्यात्मक ठरते. प्रश्न असा आहे की, काय या संपत्तीचा उपयोग देशातील साधनवंचितांच्यासाठी उपकारक असा होतो ? आणि तो जर होत नसेल तर संपत्तीच्या समान मूल्यांचे अधिष्ठान काय? डाॅ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, ...

Read More »

बाबासाहेबांची तपश्चर्या

🎓 बाबासाहेबांची तपश्चर्या 📚📖✒ बाबासाहेबांची व माझी पहिली दृष्टादृष्ट १९२४ साली झाली. मी नाशिकात प्रोबेशनर डेप्युटी कलेक्टर असताना त्यावेळचे कलेक्टर सी.ए.बेटस (आय.सी.एस.) हे व मी नाशिक स्टेशनवर सरकारी कामाकरिता गेलो होतो. नाशिक गावाकडे येताना नगरपालिकेच्या जकात नाक्याजवळ एक दांडगा, धडधाकट, सावळा, मध्यम उंचीचा, रूबाबदार व नखशिखांत इंग्रजी पोशाख केलेला अनोळखी ...

Read More »

जनसंवादनिर्मिती कमी अन् जनक्षोभनिर्मिती जास्त.

समाजधारणेबरोबरच समाजनिर्मितीची प्रतिज्ञा वृत्तपत्र करीत असल्यामुळे संघर्षसन्मुखता स्वीकारावीच लागते. शोषण, दास्यता, हुकूमशाही याविरूद्ध जहाल रूप धारण करावेच लागते. परंतु हे सर्वकाळी घडतेच असे नाही. पुष्कळदा आपल्या स्वीकृत कार्यापासून विन्मुख होऊन तत्वच्युती आणि लाचारी स्वीकारणारी पत्रे मानवी कलह आणि नैतिक अधःपतनाला कारणीभूत ठरतात आणि लोकमत जागविणे आणि जगविणे या आपल्या बांधिलकीपासून ...

Read More »

रामराज्य कि गणराज्य ?

मनुस्मृतीतील शिक्षा वाचल्यानंतर रामाने शंबुकाचा वध का केला, याचा उमज पडतो. लोकशाही समाजव्यवस्थेच्या मुळावरच मनुस्मृती घाला घालते. शूद्रांना तपश्चर्येचा अधिकार नसताना शंबुकाने तपस्या करून ब्राह्मणांच्या अधिकारांवर अतिक्रमण केले होते. या अतिक्रमणाबद्दल धर्मशास्त्रज्ञेनुसार त्याला शिक्षा होणे अपरिहार्य होते. बाबासाहेब म्हणतात, “राम हा शास्त्राज्ञेप्रमाणे वागला आणि म्हणूनच त्याने शंबुकाला अन्य कोणतीही सौम्य ...

Read More »

आपल्याला नक्की काय पाहिजे याचा मतदारांनी विचार करायला पाहिजे.

देशापुढे आज ज्या प्रकारची आव्हाने आहेत त्याचे मूळ कुठे न कुठे बहुसंख्य पीडित आणि शोषित समाजाच्या प्रश्नांची निगडीत आहे. पण उत्तर शोधण्यात आमचे अग्रकम विपरीत दिशेने जात आहेत, असे सगळे चित्र आहे. राजकीय पातळीवर, संपूर्ण देशभर अस्थिरतेचे वातावरण पसरलेले आहे. राजकीय पक्ष आपली विश्वासार्हता गमावून बसले आहेत. भ्रष्ट गठबंधन आणि ...

Read More »

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आणि राज्यघटनेतील ३७० वे कलम

🎓📓✒ डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आणि राज्यघटनेतील ३७० वे कलम काश्मीर हा भारताचा प्राचीन काळापासूनचा अविभाज्य भाग असून या भागाचे वेगळेपण जपणारे व ठेवणारे कलम ३७० हे भारतीय राज्यघटनेमध्ये अंतर्भूत करण्यात आलेले आहे. म्हणजेच काश्मीरचे वेगळेपण जपण्यासाठी व राखण्यासाठी ३७० वे कलम भारतीय संविधानात ठेवण्यात आलेले आहे. हे कलम भारतीय राज्यघटनेत नव्याने ...

Read More »

३७० वे कलम आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकर

३७० वे कलम आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकर 📓🖋🎓 १९५१ साली जेव्हा डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला तेव्हा त्याची त्यांनी विविध कारणे दिली. त्यातील ३७० वे कलम व पंडित नेहरू यांची निर्णय घेण्याची पध्दती हेही एक महत्वाचे कारण होते. काश्मीर संदर्भात नेहरू सरकारकडून वेळोवेळी जी ध्येयधोरणे ठरविण्यात वा आखण्यात येत ...

Read More »