भारतीय संविधानाने आम्हांला काय दिले? असा आराडाओरडा करणाऱ्यांसाठी ही पोस्ट…. 👇 🌺 मूलभूत हक्क (Fundamental Rights) 🌺 लोकांना आपले जीवन चांगल्या रीतीने जगता यावे यासाठी त्यांना काही मूलभूत हक्क देणे आवश्यक असते. म्हणूनच निरनिराळ्या देशातील घटनाकारांनी घटनेमध्ये मूलभूत हक्कांची तरतूद करुन ठेवलेली अाढळते. भारतीय राज्यघटनेच्या तिसऱ्या विभागात नागरिकांच्या मूलभूत हक्कांचा ...
Read More »Maharashtra
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आणि मराठा समाज
🎓 डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आणि मराठा समाज 🚩 १९१८ साली प्रथमच साऊथबरो कमिटीच्या वेळी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी मराठ्यांसाठी आरक्षणाची मागणी केली होती. डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना महाराजांच्या दूरदृष्टीची कल्पना असल्यामुळे त्यांनी या मागणीचे समर्थन केले होते. त्यांनी २७ फेब्रुवारी १९१९ रोजी साऊथबरो कमिटीला दिलेल्या लिखित साक्षीमध्ये मताधिकाराच्या संदर्भात मराठा जातीला विशेष ...
Read More »काळ वेगाने बदलतो आहे
काळ वेगाने बदलतो आहे. आपले लोकसुद्धा नवनवीन विचारप्रणालींचा मागोवा घेत आहेत. लोकांच्या राज्याचा आता त्यांना कंटाळा येऊ लागला आहे. आता त्यांना लोकांसाठी राज्य हवे आहे. आणि राज्य लोकांचे व लोकांनी निवडलेले आहे किंवा नाही याची ते चिंता करणार नाहीत. ज्या संविधानात आपल्या लोकांचे, लोकांकरिता निवडलेले शासन या तत्वाचे जतन केले ...
Read More »एकला चलो रे ?
🎓📚📖✒ एकला चलो रे! 🔥 काय वाटले असेल त्या तडफदार आणि महत्वाकांक्षी तरुणाला! त्या स्वाभिमानी आणि कर्तबगार तरुणाच्या अपमानाची आपल्याला कल्पना तरी करता येईल का? काय वाटले असेल हिंदुसमाजाविषयी त्यांना? या जखमा आपण कशाने भरून काढू शकू? उच्च शिक्षण घेतलेला हा तरुण, आयुष्यामध्ये नुकतेच पदार्पण करीत होता. प्रत्येक पावलागणिक हिंदू ...
Read More »डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांची वृत्तपत्रे
📰 पत्रकार:- डाॅ.बाबासाहेब आंबेडकर ✒ डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांची वृत्तपत्रे संकलन: इंजी. सुरज तळवटकर. कालक्रमानुसार डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या वृत्तपत्रांची मांडणी पुढीलप्रमाणे करता येईल. १) मूकनायक ३१ जानेवारी १९२० ते २३ आॅक्टोबर १९२० २) बहिष्कृत भारत ३ एप्रिल १९२७ ते १५ नोव्हेंबर १९२९ ३) समता २९ जून १९२८ ते १५ मार्च १९२९ ४) जनता ...
Read More »साप-मुंगूस, उंदीर-मांजर यांची कधी मैत्री जमेल का?
🌾🎋 साप-मुंगूस, उंदीर-मांजर यांची कधी मैत्री जमेल का? ✊ सोमवार ता.१० जानेवारी १९३८ रोजी मुंबई प्रांतिक असेंब्लीच्या बैठकीस मुंबई कौन्सिल हाॅलमध्ये सुरूवात झाली. या बैठकीच्या वेळी असेंब्ली हाॅलवर कोकण, सातारा, नाशिक वगैरे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी आपला मोर्चा नेण्याचे आगाऊ जाहीर केले होते. त्याचप्रमाणे हा शेतकऱ्यांचा मोर्चा संघटित व योग्यरीतीने यशस्वी ...
Read More »शेतकऱ्यांचे कैवारी
🌺स्वातंत्र्य, माणुसकी, समान हक्क मिळतील तेच स्वराज्य 🌺 संकलन: इंजी. सुरज तळवटकर. ता.६ जानेवारी १९३९ रोजी महाड येथे सात हजार शेतकऱ्यांच्या पुढे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निर्भीड आणि मननीय भाषण झाले. ते आपल्या भाषणात म्हणाले, प्रिय भगिनींनो व बंधुनों, मी नगर, खानदेश, निजामाचे राज्य या बाजूला दौऱ्यावर गेलो होतो, नुकताच परत ...
Read More »आपल्या भारत देशातील स्थिती फारच गंभीर झाली आहे
आपल्या भारत देशातील स्थिती फारच गंभीर झाली आहे. संकलन: इंजी. सुरज तळवतकर. विशेषतः सामाजिक आणि राजकीय स्थिती फारच बिघडली आहे. मोकळेपणा राहिला नाही. आणीबाणीपेक्षाही परिस्थिती जास्त बिघडली आहे. द्वेषाचे वातावरण पसरविले जात आहे. हिंदू राष्ट्राची स्थापना करण्यासाठी भाजपला राज्यघटना हा मोठा अडथळा वाटतो. त्यासाठी भारताच्या प्रत्येक राज्यात एकाच पक्षाचे म्हणजे ...
Read More »प्रेम की सूड
👑🌹 प्रेम की सूड 🔥👶🏻 संकलन: इंजी. सुरज तळवतकर. सर्पामध्ये एक जात अशी आहे की, तिच्या वाटेस कोणी गेल्यास त्याबद्दल सूड उगविण्याचा ती जिवंत असेपर्यंत आपला हव्यास सोडीत नाही. त्याचप्रमाणे कोकणातील ब्राह्मण म्हणणारांची जात आहे. आणि अशा प्रकारची एक म्हणही आहे की ब्राह्मणांच्या वाटेस कोणी जाऊ नये. कारण ती जात ...
Read More »शाहू छत्रपती आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकर एक ऋणानुबंध
👑 शाहू छत्रपती आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकर एक ऋणानुबंध 🎓 संकलन: इंजी. सुरज तळवतकर. …..आपण पुढारी असा कोणासच घेऊ नये. सल्लागार म्हणून घ्यावे. पुढारी म्हणून घेतला की लगेच त्यांनी आपली अंमलबजावणी करुन घेतलीच. माझे न ऐकाल तर तुमच्या संस्थेशी माझा संबंध राहणार नाही. मी तुमचेविषयी पत्रात काही लिहिणार नाही. लेजिस्लटिव्ह कौन्सिलमध्ये ...
Read More »