सामान्य माणसाच्या मनबुध्दीवरील देव धर्मविषयक गुलामगिरीचे ओझे भगवान बुध्दाने आपल्या विचार कार्याने उतरून ठेवले. आधुनिकता, विज्ञान आणि सत्य हा त्यांच्या शिकवणुकीचा पाया होता. ईश्वर, आत्मा, दैवी चमत्कार अशा अवैज्ञानिक बाबी त्यांनी नाकारल्या. त्यामुळे तत्कालीन प्रतिगामी मागासलेल्या विचारांच्या लोकांनी त्यांना नास्तिक म्हणून संबोधले. जगामध्ये जर मानवाचे कल्याण करणारा देव-ईश्वर अस्तित्वात असेल ...
Read More »काँग्रेसला धडकी
💥 काँग्रेसला धडकी 💥 बाबासाहेबांना १९३० ते १९३६ या काळात फार कष्ट पडले आहेत. त्यांच्या प्राणावर बेतले तरी त्याची त्यांनी पर्वा केली नाही. त्यांनी इंग्रज सरकारशी व निरनिराळ्या पक्षातील पुढाऱ्यांशी विरोध करुन व बंड उभारून आपल्या समाजास मानाचे स्थान मिळवून दिले. बाबासाहेबांचे व्यक्तीमत्व फार मोठे आहे. त्यावेळी काँग्रेसचे पुढारी व ...
Read More »सरंजामी
सरंजामी वृत्तीचे मूठभर धनदांडगे सोडले तर बाकी सर्व मराठा, कुणबी समाजाला आणि पूर्वाश्रमीच्या बहिष्कृत वर्गासह तमाम मागासवर्गीय, आदिवासींना रोजी, रोटीची चिंता आहे. मुला बाळांच्या नोकरी, रोजगाराचे प्रश्न सतावत आहेत. जागतिकीकरणाने दोघांचेही जीवन उध्वस्त केले आहे. महागाईने डोळे पांढरे व्हायची वेळ आली आहे. या दोन समाजात फूट कशी पडेल, हे दोन ...
Read More »भारतीयांकडून अपेक्षा
भारतीयांकडून अपेक्षा 👨🏽👳♀👶🏻👨👩👧👦 डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त खास प्रकाशित केलेल्या साप्ताहिक नवयुग या १३ एप्रिल १९४७ च्या अंकात संपादक प्र.के.अत्रे यांनी व्यक्त केलेली अपेक्षा या ठिकाणी नमूद करावीशी वाटते. ते लिहितात, “डाॅ.आंबेडकरांबद्दल बहुसंख्य समाजाला काही एक माहिती नाही. डाॅ.आंबेडकर हे हिंदू धर्माला, काँग्रेसला आणि गांधीना शिव्या देतात, वेद, ...
Read More »रमाई
🌺 रमाई 🌺 पहाटे साडेपाचचा सुमार असावा. हा काळ १८९९ सालचा असावा. वणंद गावच्या गावकुसाबाहेरील वस्तीत एका चंद्रमोळी झोपडीत, एका गोऱ्या गोऱ्या, मुलायम अर्भकाचा जन्म झाला. तसं त्या अर्भकाचे माता पिता…. भिकू आणि रूक्मिणी (धोत्रे). कुणी त्या माऊलीला रखमा म्हणत….. रखमा आपल्या मुलीकडे एकटक पाहू लागली. सुईण बोलली, “अगं अशी ...
Read More »लोकशाहीचा चौथा स्तंभ
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून प्रसारमाध्यमांकडे मोठ्या आदराने पाहिले जाते. आज तर देशातील ९५ टक्के मीडिया सरकारच्या ताब्यात आहे. सरकार सांगेल ते बोलायचे आणि म्हणेल त्याच्यावर टीका करायची असे या मीडियाचे आजचे धोरण बनले आहे. भारतीय संविधानाने सांगितलेल्या मार्गावरून न चालता सरकार जो आदेश देईल तो आदेश शिरसावंद्य मानायचा ही आजच्या ...
Read More »हिंदुत्ववादी राजकारणी भारताला व भारतीय लोकशाहीला धोका
हिंदुत्ववादी राजकारणी भारताला व भारतीय लोकशाहीला धोका निर्माण करण्याचे काम करीत आहेत. त्यांना मानवी स्वातंत्र्य मान्य नाही. जे स्वतःच्या आईला शूद्र मानतात व शूद्र जनावराला (गाईला) माता म्हणतात, अशा लोकांकडून विकास होणार नाही. सध्याच्या सरकारला देशाची व देशातील लोकांची काळजी नसून त्यांच्या विचारधारेची काळजी आहे. त्यामुळे त्यांचा आपल्या विचारांचा प्रचार ...
Read More »साऊथबरो कमिटीपुढील कार्य
🎓 साऊथबरो कमिटीपुढील कार्य 📋✒ 👨👩👧👦 समाज एक होण्यासाठी दळणवळण हवे. 👨👩👧👦 प्रत्यक्षातील समाजस्थिती कशी आहे हे अचूकपणे समजावून घेण्यावर ‘लोकप्रिय सरकारचे’ भवितव्य अवलंबून आहे, असे सूत्र आपल्या निवेदनात भीमरावांनी नमूद केले आहे. भारतातील भिन्न भिन्न राष्ट्रीय गट; त्या प्रत्येक राष्ट्रीय गटातील पोट-गट; भिन्न धर्म; भिन्न भाषा; भिन्न रिवाज; त्यांच्यामधील ...
Read More »हिंदुत्ववाद
‘हिंदुत्ववाद’ या शब्दाचा प्रयोग करणारे लोक हिंदू धर्माचे नाहीत, ते ब्राह्मणी धर्माचे लोक आहेत. हिंदुत्वाच्या नावाखाली या देशातील ८०% जनतेला आपल्या सत्तेखाली ठेवण्याचे त्यांचे एक षडयंत्र आहे. आता तर ते उघडपणे पुढे आलेले आहेत. या देशाचा प्रधानमंत्री ‘ब्राह्मण’ असावा, ही उघडपणे भाषा बोलू लागले आहेत. हाच का त्यांचा हिंदुत्ववाद? ब्राह्मण ...
Read More »भारतीय संविधान हे रिपब्लिकन विचारांवर आधारलेले आहे
भारतीय संविधान हे रिपब्लिकन विचारांवर आधारलेले आहे. संसदीय लोकशाही ही संकल्पना बुध्द धम्मावर आधारित आहे. धम्मतत्वावर आधारित राजकीय व्यवस्था सम्राट अशोकाने सर्व प्रथम अंमलात आणली. सम्राट अशोकाच्या यशस्वी राजतंत्राचे नाव ‘गणराज्य’ गणराज्याचे फ्रेंच नाव ‘रिपब्लिकन’ आहे. जगाला लोकशाही कळली ती सम्राट अशोकाच्या गणराज्यामुळे. जगातील पहिले रिपब्लिकन म्हणजे साक्षात तथागत ...
Read More »